महाराष्ट्र
-
गृह तथा सहकार मंत्री अमित शहा रविवारी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर – डॉ. सुजय विखे पाटलांची माहिती
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी-केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमीत शहा रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत…
Read More » -
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनाम्याकरीता कागदपत्रे जमा करावेत;जळगाव तलाठी कार्यालयाकडून आवाहन
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव परिसरातील शेतकऱ्यांचे दि. 27 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर…
Read More » -
खंडकरी शेतकऱ्यांचा ३० वर्षांचा थकीत खंड तात्काळ द्या – गंगाधर चौधरी
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – सन 1982 पासून सरकारने खंडकरी शेतकऱ्यांसोबत भाडेपट्टी करार केलेला असून, मागील ३० वर्षांपासून…
Read More » -
चितळी गावात अतिवृष्टीचा फटका: मंत्री विखे पाटीलांकडून तातडीची पाहणी
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – राहाता तालुक्यातील चितळी परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची सोमवारी, दि. 29 सप्टेंबर रोजी राज्याचे जलसंपदा…
Read More » -
चितळी येथील “सत्यम डिस्टीलरीजमध्ये” सीटीसी कामगारांच्या वेतनवाढीसाठी “ठिय्या देत” बेमुदत आंदोलन सुरू
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – चितळी येथील मध्य निर्मिती करणारी सत्यम डिस्टीलरीज प्रा. लि. कंपनी मधील सीटीसी आस्थापनावर…
Read More » -
अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे प्रचंड नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी जळगावातील शेतकऱ्यांची मागणी
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव-एलमवाडी परिसरात दि. २५ सप्टेंबर २०२५ पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील…
Read More » -
जिल्ह्यातील ओढे-नाले व कालव्यांवरील अतिक्रमण तात्काळ हटवा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी-जिल्ह्यातील जलसंपदा, जलसंधारण, पाटबंधारे व बांधकाम विभागाचे ओढे – नाले, चाऱ्या, तलाव, कालवे, बंधारे व…
Read More » -
नैसर्गिक संकटात “प्रवरा पॅटर्नचा” नागरीकांना मिळाला दिलासा;जनसेवात आपत्कालीन कक्ष सुरू
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – राहाता तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रवरा परीवार मदतीला…
Read More » -
राहाता तालुक्यात अतिवृष्टी;अनेक गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली; ऊस मका भुईसपाट तर खरीप हंगामातील पिकांचे नुकसान
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.शनिवारी (दि.२७) सप्टेंबर…
Read More » -
त्र्यंबकेश्वर घटनेचा निषेध; पत्रकार बांधवांच्या पाठीशी ठाम – सौ. प्रभावती घोगरे
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी – त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार बांधवांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, या…
Read More »