शेती
-
“या ना शेतात… थोड्या शेंगा खा!” शेतकरी महिलेच्या प्रेमळ हाकेला डॉ. सुजय विखे पाटलांचा आपुलकीने प्रतिसाद, शेतात जावून चाखला भुईमूगाच्या शेंगांचा स्वाद
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना एका महिला शेतकऱीने प्रेमाने…
Read More » -
कोपरगांव कृषि उत्प़न्ऩ बाजार समितीची 500 कोटीच्यावर आर्थिक उलाढाल शेतमालाची आवक वाढली सभापती – साहेबराव रोहोम
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोपरगाव – कृषि उत्प़न्ऩ बाजार समिती मध्ये आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 500 कोटीचे वर आर्थिक…
Read More » -
हुमणी अळीचे वेळीच नियंञण करा – सोपानराव शिरसाठ
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी –उसावरील हुमणी अळीचे वेळीच नियंत्रण करा नियंत्रणासाठी शेतकऱ्याने एकत्रित प्रयत्न करतानाच जैविक आणि…
Read More » -
“जमीन जप्ती नोटीसवर स्वाक्षरी करू नका शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांचे आवाहन”
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांना बजावलेल्या जप्ती नोटीसीवर स्वाक्षरी करू नये, असे आवाहन…
Read More » -
“Farming Innovation; गोंडेगावच्या शेतकऱ्याचा मेथी पिकातून आदर्श प्रयोग”
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) श्रीरामपूर – गोंडेगाव (ता. श्रीरामपूर) येथील प्रगतशील शेतकरी नारायणराव पिंजारी यांनी फक्त वीस गुंठे क्षेत्रात…
Read More » -
जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने द्या; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन – विठ्ठलराव शेळके
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – अहिल्यानगर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान तातडीने त्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अन्यथा…
Read More » -
प्रवरेच्या वाटचालीमध्ये कामगारांचे योगदान महत्वपुर्ण – डाॅ.सुजय विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – प्रवरेच्या कामगार हा आपल्या दृष्टीने कुटुंबाचा मुख्य घटक आहे.सहकार चळवळ वाढली पाहिजे यासाठी…
Read More » -
“एफआरपीत केवळ ₹१५० ची वाढ म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा — विठ्ठलराव शेळके यांचा केंद्र सरकारवर घणाघात”
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता- “सरकारला दरवर्षी ऊस शेतीमधून हजारो कोटींचा कर मिळतो. तरीही केवळ एफआरपी मध्ये ₹१५० ची…
Read More » -
जल व्यवस्थापन कृती पंधरवडा उपक्रम दिशादर्शक ठरेल-ना. राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी –जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य…
Read More » -
गोदावरी खोऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी निर्माण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न – सौ. शालिनीताई विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून प्रवरा नदीवर बांधलेले वसंत बंधारे या…
Read More »