भौगोलिक
-
कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानातुन उस उत्पादनात हमखास वाढ -शास्त्रज्ञ एन.एन.पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोपरगांव-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सातत्यांने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी कार्यक्षम वापर केला असुन कारखान्याचे…
Read More » -
पुणतांबा येथील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधी द्या;ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोपरगाव – विधानसभा मतदारसंघातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक…
Read More » -
शिर्डी राहाता व पुणतांबा मंडळातील १२ हजाराहून पेक्षा जास्त शेतकऱ्यांना; सन २०२५ च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईतुन वगळले शेतकऱ्यांचा आरोप
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – तालुक्यातील शिर्डी राहाता व पुणतांबा मंडळातील शेतकऱ्यांना सन २०२५ च्या खरीप हंगामातील नैसर्गिक…
Read More » -
वाकडी शिवारात बिबट्याचे चार बछडे आढळले; परिसरात खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता तालुक्यातील वाकडी शिवारात शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजून २० मिनिटांच्या सुमारास जाधव-पानसरे वस्ती परिसरात…
Read More » -
मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना अहिल्यानगर दौऱ्याचे निमंत्रण
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी –भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून…
Read More » -
कोपरगाव तालुक्यातील भास्करवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) कोपरगाव – तालुक्यातील भास्कर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील ५९ विद्यार्थ्यांसाठी नुकतेच शैक्षणिक सहलीचे आयोजन…
Read More » -
राजकारणापेक्षा सहकार हिताला प्राधान्य – विवेक कोल्हे
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, गणेशचा तिसरा गाळप हंगाम व्यवस्थितरित्या पार…
Read More » -
वाकडी परिसरात उसाच्या शेतात लागलेल्या आगीवर तात्काळ नियंत्रण;श्री.गणेश साखर कारखान्याच्या अग्निशमन पथकाची तत्परता
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – गणेश परिसरातील वाकडी (ता.राहाता) येथील चिंचमळा भागात दोन एकर ऊस आगीच्या विळख्यात…
Read More » -
अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे प्रचंड नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी जळगावातील शेतकऱ्यांची मागणी
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव-एलमवाडी परिसरात दि. २५ सप्टेंबर २०२५ पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील…
Read More » -
जिल्ह्यातील ओढे-नाले व कालव्यांवरील अतिक्रमण तात्काळ हटवा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी-जिल्ह्यातील जलसंपदा, जलसंधारण, पाटबंधारे व बांधकाम विभागाचे ओढे – नाले, चाऱ्या, तलाव, कालवे, बंधारे व…
Read More »