प्रशासकीय
-
तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा आ.आशुतोष काळेंची कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी!
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोपरगाव – चालू वर्षी सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने एक रब्बी व…
Read More » -
कोपरगाव तहसील कार्यालयात मंगळवार (दि.०७) रोजी आ.आशुतोष काळेंचा जनता दरबार
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोपरगाव – मतदार संघातील जनतेला शासकीय कार्यालयात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये जनता…
Read More » -
यश अकॅडमी सोनईच्या विद्यार्थ्यांची नवीन संसद भवन व राष्ट्रपती भवनाला भेट लोकशाहीच्या मंदिरात विद्यार्थी झाले नतमस्तक
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) प्रतिनिधी राहुल राजळे सोनई – भारताच्या नवीन संसद भवन व राष्ट्रपती भवनाला यश अकॅडमी,सोनईच्या विद्यार्थ्यांनी…
Read More » -
चितळी रेल्वे स्थानकाच्या विस्तारिकरणाचे काम गतीने सुरु भविष्यात चितळी रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट!
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) न्यूज एडिट बाय-प्रवीण दरंदले राहाता – चितळी (ता.राहाता) येथील रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे कामास मागील एक-दीड…
Read More » -
सर्वच शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर सौर यंत्रणा उभारावी – ॲड.नितीन पोळ
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर :- (ता.२५)- शासनाने सौर ऊर्जेचा वाढता प्रचार आणि प्रसार सूरू केला असुन त्या साठी मोठे अनुदान…
Read More » -
कोपरगाव शहरात आठ दिवसाआड पाणी पुरवठा होणार !! नगरपालिकेने थंडीच्या दिवसांत आठ दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला असल्याचे समजले असून मात्र या सूचनेपासून जनता अजूनही अभिज्ञ आहे..
कोपरगाव प्रतिनिधी- अक्षय काळे कोपरगाव:- कोपरगाव नगरपालिकेने शहरातील जनतेची थट्टा चालवलेली दिसते एकीकडे थंडीचा कडाका वाढलेला असून सध्या तीन…
Read More » -
महाराष्ट्र शासनाने रासायनिक ‘खते कंपनीच्या’ लिंकिंग धोरणा विरोधात समंजस भूमिका घ्यावी..नेवासा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांची मागणी !! अन्यथा येत्या २६ जानेवारीला ‘खत परवाने शासन दरबारी जमा करणार’
‘खते लिकिंग च्या धोरणात शासनाने तातडीने लक्ष घालावे सदरची लिंकिंग प्रक्रिया तात्काळ बंद करण्याची मागणी नेवासा तालुक्यातील कृषी सेवा…
Read More » -
महाराष्ट्र राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिले- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
प्रतिनिधी-वैभव ताजणे आश्वी-महाराष्ट्र राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिले आहे. जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे प्राधान्य असून,…
Read More » -
सावळीविहीर -अहिल्यानगर रस्त्याचा प्रश्न थेट लोकसभेत रस्त्याचे काम लवकर सुरु करावे खा.वाकचौरे यांची केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना आग्रही मागणी !!
अहिल्यानगर:सावळीविहीर-अहिल्यानगर रस्त्यांच्या झालेल्या अत्यंत दयनीय अवस्थेबाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रश्नोत्तराच्या कालावधीत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला…
Read More » -
ग्रामपंचायतीत गैरव्यवहार केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांची मोठी कारवाई शिबलापुर (ता.संगमनेर) ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद बोंद्रे यांचे सरपंच पद रद्द !!
प्रतिनिधी- वैभव ताजणे संगमनेर :-माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय व खंदे समर्थक तथा शिबलापुर (ता.संगमनेर) ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद सतिष…
Read More »