सामाजिक

पहलगाम सारखे हल्ले आपल्या घरावर येण्याअगोदर एकजूट व्हा – सागर बेग

हिंदूंवर झालेल्या जिहादी हल्ल्याचा येवल्यात निषेध

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी- गोपाल शिंदे

 

श्रीरामपूर- येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत धर्मरक्षणार्थ आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीच्या मागे आपल्या मतांची ताकद उभी करा तो निवडून आला नाहीतरी चालेल पण हिंदूंमधल्या गद्दारांना हिंदूंची ताकद कळाली पाहिजे.हिंदूंच्या मतांवर निवडून येणारा सेक्युलर पाच वर्षे जिहाद्यांचे तळवे चाटतो आणि हिंदूंच्या विरोधात उभा राहतो हिंदूंनो जागे व्हा पहलगाम सारखे हल्ले आपल्या घरावर येण्याअगोदर एकजूट व्हा असे तळमळीचे आवाहन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केले.

 

नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात गोरक्षकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व पहलगाम येथील हिंदूंवर झालेल्या जिहादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा हजारोंच्या संख्येने येवला शहरातून काढण्यात आला त्याप्रसंगी झालेल्या निषेध सभेत सागर बेग हे बोलत होते.

 

सागर बेग याप्रसंगी पुढे म्हणाले की,देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदूंवर मूठभर असलेले जिहादी बांगलादेशी,रोहिंग्या घुसखोर जिहाद्यांच्या मदतीने हल्ले करत आहेत आणि हिंदू न्यायासाठी पोलिस कोर्ट कचेऱ्याचे हेलपाटे मारत आहे.भारतात राहणाऱ्या जिहाद्यांमुळे पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसून हल्ले करत आहे.आपल्याच देशात राहून दहशतवाद पोसला जात असेलतर अशांना भारतात राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे बेग यांनी म्हंटले आहे.गोहत्या बंदी कायदा जोपर्यंत प्रबळ होत नाही तोपर्यंत गोरक्षकांवर हल्ले कमी होणार नसल्याचे सांगून बेग पुढे म्हणाले की,ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश मध्ये योगींनी हिंदू हिताचे कायदे केलेत तसे कायदे महाराष्ट्रात झाले पाहिजे त्यासाठी हिंदूंनी अशीच एकजूटात दाखवली पाहिजे.

 

धर्मप्रसारक प्रवचनकार संग्राम बापू भंडारे यांनी आक्रमक भाषणात प्रशासनाच्या हिंदू विरोधी तत्वांचा निषेध केला.ज्या हिंदूंच्या अंगणातील गाय आज सुरक्षित राहिलेली नाही तर घरातील माय कशी सुरक्षित राहणार असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की,राज्य शासनाने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला असला तरी जोपर्यंत गोहत्या बंदी कायदा बळकट होत नाही तोपर्यंत गोमातेची हत्या करणारा जिहादी मोकाटच राहणार असून आपल्या गोरक्षकांवर होणारे हल्लेही कमी होणार नाहीत त्यासाठी हिंदूंनी एकजुटीने लढा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.गोहत्येचा कायदा कडक नसल्याने व हिंदू एकजूट होत नसल्याने जिहाद्यांचे मनोबल वाढत असून पोलिस ठाण्याला सुद्धा कत्तलखाना करण्याइतपत त्यांची मजल जाईल अशी भीती व्यक्त करत त्यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत एक टक्का सोडले तर उरलेले सगळेच पाकिस्तानी असल्याचा स्पष्ट उल्लेख करताच हिंदूंनी टाळ्या शिट्ट्या वाजवून घोषणा देत त्यास प्रतिसाद दिला.

येवल्याच्या इतिहासात प्रथमच महिलांच्या लक्षणीय संख्येने मोर्चातील सहभाग हा मोर्चाचा वेगळेपण दाखवणारा ठरला “उठाव दांडे भगाव …..” ही प्रक्षोभक घोषणा देताना महिला प्रथमच दिसल्या.माता भगिनीने रगरागिणी कालिकेचे रूप घेतल्यावर पृथ्वीवरील असुरांचा नाश झालेला आहे.त्याचे प्रत्यक्ष दर्शन आज येवला शहरात बघावयास मिळाले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!