महाराष्ट्र
-
केंद्र सरकारने व राज्य सरकारने कांदा निर्यात करावा – विठ्ठलराव शेळके
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – केंद्र सरकारने व राज्य सरकारने कांदा निर्यात करावा असी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा…
Read More » -
राहाता तालुक्यातील वाकडी-धनगरवाडी शिवारात बिबट्या जेरबंद; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील वाकडी-धनगरवाडी परिसरात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या…
Read More » -
जल व्यवस्थापनाच्या जनजागृती उपक्रमात सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग घ्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) आहिल्यानगर – जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा…
Read More » -
वक्फ बोर्डाच्या सुधारित कायद्याला संसदेत विरोध करणाऱ्या ‘खासदारांना’ गावबंदी करावी – सागर बेग
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी- गोपाल शिंदे श्रीरामपूर – देश पोखरणाऱ्या वक्फ बोर्डाच्या विरोधात संसदेत दाखल केलेल्या ठरावाविरुद्ध…
Read More » -
नेते बदलतात, पण जनता कधीच विसरत नाही; श्रीरामपूरसाठी डॉ. सुजय विखेंचा निर्धार!
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावठाण फेज वन येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व जलसंपदा मंत्री…
Read More » -
गोंडेगाव येथील पै.सौरभ म्हैस गाजवतोय कुस्त्यांचे मैदान!
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) श्रीरामपूर – तालुक्यातील श्रीक्षेत्र गोंडेगावचे ग्रामदैवत येडूआई माता (जगदंबा माता) दोन दिवसीय यात्रा उत्सवाची कुस्तीच्या…
Read More » -
श्रीरामपूर तालुक्याचा पुढील आमदार शिंदेसेनेचाच असणार – भाऊसाहेब चौधरी
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी- गोपाल शिंदे श्रीरामपूर – विधानसभा निवडणुकीत एकच उमेदवार दिला असता तर आज…
Read More » -
जळगावच्या यात्रेतील मानाची कुस्ती ठरली लक्षवेधी!
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता -श्रीरामनवमीच्या निमित्ताने जळगाव (ता.राहाता) येथील जागृत देवस्थान रोकडोबा महाराज मासूम बाबा यात्राउत्सवाची (दि.६) भव्य…
Read More » -
शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आवश्यक – ना.राधाकृष्ण विखे पाटील
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – पूर्वी शेतीसाठीच सिंचन व्यवस्था होती. परंतु औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे शेतीसाठी उपलब्ध पाणी…
Read More » -
स्व.गोपीनाथ मुंढे यांचे व्यक्तिमत्व लोकाभिमुख होते- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – स्व.गोपीनाथ मुंढे यांचे व्यक्तिमत्व हे लोकाभिमुख होते. अहिल्यानगर जिल्ह्याशी त्यांनी वेगळा असा…
Read More »