महाराष्ट्र
-
चितळी स्टेशन येथील अक्षदा कृषी जीवन दुकानात भीषण आग; आगीमुळे झाले लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान!
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – तालुक्यातील चितळी स्टेशन परिसरातील अक्षदा कृषी जीवन या दुकानाला ३ ते ४ मे…
Read More » -
वाकडी-दिघी रोड परिसरात बिबट्या जेरबंद; वाकडी ग्रामपंचायतीत नेऊन वनविभागाच्या दिरंगाईवर संतप्त ग्रामस्थांचा रोष
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) चितळी – राहाता तालुक्यातील वाकडी-धनगरवाडी-दिघी रोड परिसरातील शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतात (६ मे)…
Read More » -
लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील जयंती निमित्त दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींना सहाय्यक साधने वाटप
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९३ व्या जयंती निमित्त डॉ विठ्ठलराव विखे…
Read More » -
प्रवरा कृषी महाविद्यालयातील तीन विद्यार्थीची राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निवड
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत लोणी येथील प्रवरा कृषी…
Read More » -
जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने द्या; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन – विठ्ठलराव शेळके
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – अहिल्यानगर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान तातडीने त्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अन्यथा…
Read More » -
अहील्यानगरच्या विकासाच्या वाटचालीसाठी चौडी येथील मंत्री मंडळाची बैठक महत्वपूर्ण ठरेल -मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहील्यानगर –चौंडी येथे मंत्रीमंडळाची प्रथमच होत असलेली बैठक जिल्ह्याच्या दृष्टीने एैतिहासिक क्षण आहे. अहील्यानगरच्या…
Read More » -
“ब्रिटिशकालीन योजना सक्षम होणार; शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवणार, पाणी प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा”
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) आश्वी – पाणी पुरवठ्यासाठी कार्यान्वित असलेल्या जुन्या ब्रिटीश कालीन योजना सक्षम करण्याचे धोरण विभागाने हाती…
Read More » -
“गोहत्येला आळा घाला, रविवारी गोदान करा; विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे आवाहन!”
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) पुणतांबा — सध्या महाराष्ट्रासह देशभरात गोहत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. श्रमक्षमतेतून निवृत्त झालेल्या गायी व…
Read More » -
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पुणतांबा येथे तीव्र निषेध;
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) पुणतांबा – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा…
Read More » -
“एफआरपीत केवळ ₹१५० ची वाढ म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा — विठ्ठलराव शेळके यांचा केंद्र सरकारवर घणाघात”
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता- “सरकारला दरवर्षी ऊस शेतीमधून हजारो कोटींचा कर मिळतो. तरीही केवळ एफआरपी मध्ये ₹१५० ची…
Read More »