प्रशासकीय
-
जल व्यवस्थापनाच्या जनजागृती उपक्रमात सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग घ्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) आहिल्यानगर – जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा…
Read More » -
राहाता शहरात ४८ घरकुलांच्या नूतनीकरणाला सुरुवात; गोरगरिबांना मिळणार हक्काचं घर – डॉ. सुजय विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त राहाता येथील आंबेडकर नगरमधील दलित वस्तीतील ४८…
Read More » -
नेते बदलतात, पण जनता कधीच विसरत नाही; श्रीरामपूरसाठी डॉ. सुजय विखेंचा निर्धार!
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावठाण फेज वन येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व जलसंपदा मंत्री…
Read More » -
शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आवश्यक – ना.राधाकृष्ण विखे पाटील
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – पूर्वी शेतीसाठीच सिंचन व्यवस्था होती. परंतु औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे शेतीसाठी उपलब्ध पाणी…
Read More » -
स्व.गोपीनाथ मुंढे यांचे व्यक्तिमत्व लोकाभिमुख होते- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – स्व.गोपीनाथ मुंढे यांचे व्यक्तिमत्व हे लोकाभिमुख होते. अहिल्यानगर जिल्ह्याशी त्यांनी वेगळा असा…
Read More » -
शिर्डीतील डिफेन्स क्लस्टर प्रकल्पातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी संधी उपलब्ध होणार – मंत्री.राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) शिर्डी – श्रीक्षेत्र शिर्डीत कार्यान्वित होत असलेला डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर…
Read More » -
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परीषद आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वयाने टंचाईच्या परीस्थीतीवर मात करावी -मंत्री विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहील्यानगर – विकास प्रक्रीये बरोबरच शंभर दिवसांच्या कामाचा उपक्रम म्हणून सर्व शासकीय कार्यालय स्वच्छता अभियान…
Read More » -
नदी सुधार प्रकल्पाचा निर्णय करण्यापुर्वी अन्य ठिकाणची माहीती घेण्यासाठी पालिकेने समिती नेमावी-मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) संगमनेर – शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेतील त्रृटी तातडीने दुरूस्त करून नागरीकांना शुध्द पाणी उपलब्ध करून…
Read More » -
पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी कालवा लाभक्षेत्रात वळवा – विठ्ठलराव शेळके
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – गोदावरी कालवा लाभक्षेत्रात पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळवन्याची मागणी शेतकरी संघटनेने नुकतीच केली…
Read More » -
आम्ही माणसं जोडण्यासाठी आश्वी आणि परिसरात पाच पुल बांधून दाखविले- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) आश्वी – आम्ही माणसं जोडण्यासाठी आश्वी आणि परिसरात पाच पुल बांधून दाखविले आहेत. तोडण्याची भाषा…
Read More »