राजकीय
-
‘जनाधार गमावलेले नेते आता चुकीचे विधान करून जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करत आहे – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) राहाता – कोणतेही विधान करताना राहूल गांधी यांनी भान ठेवले पाहीजे.शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध त्यांनी…
Read More » -
काम न करता श्रेय घेण्याची परंपरा कायम ठेवू नका– सरपंच सौ. अश्विनी पवार
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोळपेवाडी :- हिंगणीच्या आदिवासी बाधवांच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणी कसा पाठपुरावा केला व तो प्रश्न कोणी…
Read More » -
अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाचा कृती आराखडा तयार करा – मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर –राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा विकासाबाबत बैठकीचे आयोजन…
Read More » -
नगरसेवक असतांना कामे केली नाही आता उपोषणाचा ईशारा कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकांचे संकेत समजायचे का? राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांचा सवाल
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) कोळपेवाडी:- तुम्ही पाच वर्ष सत्ता असतांना देखील काहीच कामे केली नाही हे प्रभागातील नागरिकांना माहित आहे…
Read More » -
महायुती सरकाराची बहुप्रतीक्षीत पालकमंत्री पदाची यादी जाहीर अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी!
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर – महायुती सरकाराची बहुप्रतीक्षीत अशी पालकमंत्री पदाची यादी आज अखेर महाराष्ट्र राज्य सरकार कडून…
Read More » -
‘अख्खा देश शिर्डीत येवून फुकट जेवत आहे’ शिर्डी साईबाबा प्रसादालयामध्ये मोफत जेवणाची व्यवस्था बंद करा अन्यथा आंदोलन करू- माजी खासदार सुजय विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर-शिर्डी येथील साई संस्थांनच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा ‘अख्खा देश हा शिर्डीत येवून फुकट जेवत…
Read More » -
संभाव्य पालकमंत्र्यांची यादी आली समोर! अहिल्यानगरचे पालकमंत्री म्हणून संभाव्य यादीत ना.राधाकृष्ण विखे पाटलांचे नाव आघाडीवर
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) अहिल्यानगर- राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या यात महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत दाखल झाले. पण मंत्रिमंडळ…
Read More » -
मस्साजोग येथे घडलेली घटना निंदनीय आहे राज्यातील सर्व सरपंचांना शासनाने संरक्षण द्यावे – सरपंच नारायणराव कदम
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) चितळी-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी देण्यात यावी सरपंच हा गावच्या पाठीचा…
Read More » -
विखे गटातील ग्रामपंचायत सदस्यांना सत्ताधाऱी थोरात गटाकडुन विकासकामात सवतीची वागणूक -भाऊसाहेब खेमनर
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा) आश्वी- वैभव ताजणे संगमनेर:(ता.२६) – संगमनेर तालुक्यातील आश्वी.बु येथील ग्रामपंचायत मध्ये सत्ताधाऱी थोरात गटा कडुन विखे…
Read More »