Year: 2025
-
महाराष्ट्र
“जमीन जप्ती नोटीसवर स्वाक्षरी करू नका शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांचे आवाहन”
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांना बजावलेल्या जप्ती नोटीसीवर स्वाक्षरी करू नये, असे आवाहन…
Read More » -
महाराष्ट्र
बालविवाह थांबवण्यात ‘उडान’ला यश; सजग नागरिक आणि प्रशासन ठरले मुलीचे रक्षणकर्ते!
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर – मुलगी अजून फुलायचीच होती… तिचे स्वप्न अजून उमलायचेच होते पण नियोजित बालविवाहामुळे…
Read More » -
प्रवरा शिक्षण संस्था
लोणी आयटीआयमध्ये वाहन क्षेञातील बदलते तंञज्ञान याविषयी प्रशिक्षणात १८० प्रशिक्षणार्थीनी घेतला सहभाग
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील औद्योगिक…
Read More » -
महाराष्ट्र
श्रीरामपूरात सेतू केंद्रातून नियमबाह्य दाखले; तहसील कर्मचाऱ्यांची मिलीभगत? राष्ट्रीय श्रीराम संघाचा आरोप
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी- गोपाल शिंदे श्रीरामपूर – तहसीलमधील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासन नियमबाह्य काम करणारे आपले सरकार…
Read More » -
नेवासा तालुका
घोगरगाव सोसायटीच्या चेअरमनपदी दाऊदभाई शेख तर व्हा. चेअरमनपदी भानुदास दरगुडे यांची बिनविरोध निवड
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी – राहुल राजळे नेवासा – तालुक्यातील घोगरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन…
Read More » -
प्रवरा शिक्षण संस्था
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामधील ४५ विद्यार्थीनींची प्रशिक्षणासाठी निवड
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) लोणी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने “ग्रामीण भागातील उत्कृष्ठ महाविद्यालय” म्हणून तिस-यांदा गौरविलेले एकमेव…
Read More » -
महाराष्ट्र
पाण्यासाठी कुणीही आडवे येवू नये – डाॅ.सुजय विखे पाटील
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता –निळवंडेचे पाणी देणार हा विश्वास जनतेला दिला होता आज निळवंडेचे पाणी आपल्याला मिळाल्याने…
Read More » -
प्रशासकीय
“तृतीयपंथीयांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून शेळीपालन व्यवसाय सुरु केला ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे – सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) राहाता – समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. तृतीयपंथीयांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून…
Read More » -
प्रशासकीय
धरणातील गाळ काढण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक नवीन धोरण तयार करा- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) अहिल्यानगर –धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्र राज्याचे या बाबतचे असलेले…
Read More » -
महाराष्ट्र
लढाई थांबली नसती तर आम्ही राष्ट्रीय श्रीराम संघाच्या माध्यमातून शस्त्रासाठी राज्यभर निधी गोळा केला असता – सागर बेग
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी- गोपाल शिंदे श्रीरामपूर- भारतीय जवानांना आर्थिक मदत करण्याइतपत कोणीही मोठे नाही.पहलगाम मधील भ्याड…
Read More »